अनेक शेतकऱ्यांनी भरले फॉर्म.


कॉंग्रेसच्या ‘माझी कर्जमाफी झाली नाही’ या अभियानांतर्गत औरंगाबाद सातारा तांडा येथे अनेक शेतकऱ्यांनी कर्ज माफी न झाल्याचे फॉर्म भरले. यावेळी औरंगाबाद कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.