आ. अब्दुल सत्तार साहेबांनी विधान भवनात मांडला औरंगाबाद-जळगाव रस्त्याचा प्रश्न.

Sakal
जळगाव-सिल्लोड-औरंगाबाद रस्ता अत्यंत खराब झाला असून यामुळे प्रवाशांना व देशविदेशातील पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. शासन यावर लवकर आणि प्रभावी अशा उपाययोजना करणार का? असा प्रश्न आ. अब्दुल सत्तार साहेबांनी विधान भवनात उपस्थित केला व त्याचप्रमाणे यावर उपाय म्हणून या रस्त्यावर २० एमएम जाडीचे डांबरी कार्पेट व सिल्कोट करण्याची मागणी ही त्यांनी केली आहे.