कर्जमुक्ती शिवाय पर्याय नाही – आमदार अब्दुल सत्तार.


पूर्णपणे कर्जमाफी केल्याशिव्याय शेतकऱ्यांची प्रगती होऊ शकत नाही असे मत आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले. सिल्लोड तालुक्यातील विविध गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचा शुभारंभ आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.