महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे आ. अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात खरीप हंगामानिमित्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी संवाद यात्रेचा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमानिमित्त आ. अब्दुल सत्तार साहेबांनी भाजपा सरकारवर कडाडून टीका केली.