कॉंग्रेसची आज दुष्काळी परिषद.

Lokmat
शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असून शेतकऱ्यांच्या या दुष्काळी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने आक्रमक होण्याचे ठरविले असून याचाच एक भाग म्हणून पक्षातर्फे औरंगाबाद येथे विभागीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.