ग्रामीण विद्यार्थी सुविधांपासून वंचित- आमदार अब्दुल सत्तार.


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यासह सोयीसुविधा पासून अद्यापही वंचित राहावे लागत असल्याचे मत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील दहीगाव येथे बस फेरी शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.