जलयुक्त शिवार योजनेमुळे विकासकामात भर.


जलयुक्त शिवार योजनांतर्गत विविध विकास कामे राबविण्यात येणार असल्याने डोंगराळ भागातील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल असे प्रतिपादन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.