प्रत्येक गावात पाच सिमेंट बंधारे उभारण्याची गरज – आ. अब्दुल सत्तार.


जलयुक्त शिवार योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या प्रत्येक गावामध्ये किमान पाच सिमेंट बंधाऱ्यांना मंजुरी द्यावी अशी मागणी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.