प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे लाभार्थी योजनेपासून वंचित.

Lokmat Samachar (2)
प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मागील दोन वर्षापासून निराधार योजनेच्या लाभापासून अनेक लाभार्थी वंचित असल्यामुळे तत्काळ प्रलंबित फाईलींना मंजुरी देऊन लाभार्थींना योजनांचा लाभ द्यावा अशा आशयाचे निवेदन आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते तहसीलदारांना देण्यात आले.