वेरुळ महोत्सवाप्रमाणे अजिंठा महोत्सव साजरा करण्यात यावा – आ. अब्दुल सत्तार.
जागतिक पटलावर औरंगाबाद जिल्ह्याची खरी ओळख ही जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमुळेच असल्यामुळे अजिंठा येथे वेरूळ महोत्सवाप्रमाणे अजिंठा महोत्सव घेण्यात यावा अशी मागणी आ. अब्दुल सत्तार साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.