शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय विधानसभा चालू देणार नाही.


सिल्लोड तालुक्यातील अंधारी, अंभई येथे ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ अभियानांतर्गत कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांचे अर्ज भरण्यात आले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय विधानसभा चालू देणार नाही अशा इशारा यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी दिला.