शेतकऱ्यांची कर्जमाफी केवळ सरकारचा देखावा.


कॉंग्रेसच्या ‘माझी कर्जमाफी झालीच नाही’ अभियानांतर्गत भवन येथे आमदार अब्दुल सत्तार साहेबांच्या उपस्थितीमध्ये कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांचे अर्ज भरण्यात आले. कर्जमाफी केवळ सरकारचा देखावा असल्याचे मत यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.