शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी द्या – आ. अब्दुल सत्तार.


शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी द्यावी अशी मागणी औरंगाबाद येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केली.