ही तर भाजप अळी


भाजप सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कापसावर पडलेली अळी म्हणजेच ‘भाजप अळी’ असल्याचे मत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी व्यक्त केले.