अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त गावांची राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी पाहणी केली

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांची राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी प्रत्यक्ष पाहणी करून  झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी नुकसानग्रस्तांना मदत करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.