एल्गार यात्रेदरम्यान आमदार अब्दुल सत्तार साहेबांची नागरिकांशी चर्चा.

उंडणगाव येथे एल्गार यात्रेदरम्यान आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी सर्वसामन्य नागरिकांची चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासनाने विनाविलंब दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी केली.