गणेश दौड यांच्या निधनाने कॉंग्रेसची मोठी हानी.


कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व.गणेश मामा दौड यांच्या निधनाने कॉंग्रेस पक्षाची मोठी हानी झाली असल्याचे मत औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी व्यक्त केले.