दुष्काळ व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास सरकार अपयशी – आ. अब्दुल सत्तार.

Anand nagri
भाजपा सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असून दुष्काळाचा मुकाबला करण्यास अपयशी ठरले असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी संवाद यात्रा दरम्यान शेतकऱ्यांशी चर्चा करतांना व्यक्त केले.