‘माथा ते पायथा’ अंमलबजावणी करण्याची गरज – आ. अब्दुल सत्तार.


जमिनीतील पाणी पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार योजनांतर्गत होणाऱ्या कामांना ‘माथा ते पायथा’ प्राधान्य देऊन कामे केली जावीत असे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.