रमजान बंधुभाव व मानवतेचा संदेश देतो – आ. अब्दुल सत्तार|

Lokmat Samachar
सिल्लोड येथे आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पवित्र रमजान महीना बंधुभाव व मानवतेचा संदेश देतो, या महिन्यातील रोजामुळे आत्मशुद्धी, धार्मिक अनुभूती व मानसिक शांती मिळत असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.