विध्यार्थांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याची गरज – आ. अब्दुल सत्तार.

Anand nagari
विध्यार्थांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्वतोपरी निधी उपलब्ध करण्यात येईल असे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड तालुक्यातील चारनेरवाडी येथे शाळा खोली बांधकामाचे भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केले.