शेतकऱ्यांनी शेंद्रीय पद्धतीने शेती करावी- आ. अब्दुल सत्तार.

Gavkari
शेतीची गुणवत्ता व शेतीचा पोत वाढवायचा असेल तर शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे असे मत माजी मंत्री व आ. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील संतकृपा पतंजली किसान सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.