सरकारच्या योजना केवळ कागदावरच- आ. अब्दुल सत्तार.

Bhaskar
निधी अभावी जलसंधारणाची योजना अपूर्ण आहे भाजपा सरकारच्या सर्व योजना केवळ कागदावरच असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी संवाद यात्रे दरम्यान नगरिकांशी चर्चा करतांना व्यक्त केले.