सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी – आमदार अब्दुल सत्तार.


आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोडचे तहसीलदार यांना दिले आहे.