Archive for जुलै, 2016

कार्यकर्त्यांनी पक्ष मजबूत करावा.

औरंगाबाद येथे औरंगाबाद शहर व जिल्हा कॉंग्रेसतर्फे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणूकपूर्व तयारीची बैठक महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती, कार्यकर्त्यांनी पक्ष मजबूत करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार साहेब, काँग्रेसपक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित …

अधिक वाचा

सिंधी नाल्यात साठले पाणी.

आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रयत्नातून कॉंग्रेस कमिटी तर्फे राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांतर्गत सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील सिंधी नाला खोलीकरण व रुंदीकरण केल्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी साठले आहे.

अधिक वाचा

एक झाड एक व्यक्ती संकल्पना राबविण्याची गरज – आ. अब्दुल सत्तार.

सिल्लोड तालुक्यातील अंभई परिसरामध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते वृक्षारोपण लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. एक झाड एक व्यक्ती ही संकल्पना राबविण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

अधिक वाचा

झाडांची देखभाल काळाची गरज – आ. अब्दुल सत्तार.

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपणासोबत झाडांची काळजी घेण्याचा संकल्प करण्याची आवश्यकता असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

वृक्षारोपण उपक्रमात पोलीस आणि जनतेचा समन्वय – आ. अब्दुल सत्तार.

सिल्लोड येथील पोलीस ठाण्यामध्ये वन महोत्सव दिन साजरा करण्यात आला. वृक्षारोपण उपक्रमात पोलीस आणि जनतेतील समन्वय चांगल्या प्रकारे साधला जात असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी यावेळी व्यक्त केले.

अधिक वाचा

कै. वसंतराव नाईक यांना अभिवादन.

सिल्लोड येथील गांधी भवन कार्यालयामध्ये माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. वसंतराव नाईक यांनी खऱ्या अर्थाने हरितक्रांती घडविली असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

अधिक वाचा

वृक्षलागवड, संवर्धन काळाची गरज – आ. अब्दुल सत्तार.

सिल्लोड दिवाणी न्यायालय परिसरामध्ये आ. अब्दुल सत्तार साहेबांनीवृक्ष लागवड केले. वातावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड व संवर्धन महत्त्वाचे असल्याचे मत. आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास सरकार अपयशी – आ. अब्दुल सत्तार.

भाजपा सरकारने शेतकऱ्यांना केवळ भूलथापा मारल्या असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी सिल्लोड येथे व्यक्त केले, यावेळी त्यांच्या सोबत कॉंग्रेस पक्ष पदादिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा