प्रसिध्दीपत्रक

पाच वर्षाच्या विकास कामांचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा देणारे अब्दुल सत्तार हे पहिलेच आमदार.

सिल्लोड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील कॉंग्रेस पक्षाच्या मुख्य प्रचार कार्यालयात मा.अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघाचा केलेला चौफेर विकास व येत्या काळामध्ये करावयाचा विकास हे दर्शविणारे ‘विकासाचा झंझावात’ या जाहीरनामा पुस्तकाचे विमोचन केले आहे. पाच वर्षात केलेल्या विकास कामाचा हिशेब देणारे अब्दुल सत्तार हे पहिलेच आमदार आहे.गेल्या पंधरा वर्षांत भाजपा ने केलेला विकास व पाच वर्षामध्ये …

अधिक वाचा

अब्दुल सत्तार यांच्या ‘विकासाचा झंझावात’ जाहीरनाम्याचे थाटात प्रकाशन.

कॉंग्रेसचे उमेद्वार अब्दुल सत्तार साहेबांनी विकासाबाबत तालुक्यातील गेल्या पाच वर्षातील त्यांचे काम दीर्घकालीन फलदायी असेल,तर पुढील कामांची त्यांची दृष्टी मोठी प्रभावी असणार आहे. अब्दुल सत्तार साहेबांनी दिलेल्या अश्वसानापेक्षाही जास्त कामे मागील पाच वर्षामध्ये केली आहेत याचाच मागोवा घेणारे हे पुस्तक आहे.

अधिक वाचा

गोळेगाव येथे अब्दुल सत्तार साहेबांनी साधला जनतेशी संवाद.

गोळेगाव येथे प्रचार सभेत अब्दुल सत्तार साहेब बोलतांना म्हणाले कि, “सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचा सर्वात जास्त विकास हा माझ्या काळात झालेला आहे व पुढे हि मी जनसेवेसाठी विकास कामे करतच राहील.”

अधिक वाचा

सर्व सामान्यांना न्याय मिळवून दिला. अब्दुल सत्तार यांचे प्रतिपादन.

पाच वर्षात सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचा चौफेर विकास करतांना सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अब्दुल सत्तार साहेबांनी विविध उपक्रम राबवून नागरिकांना काम मिळवून दिले आहे.

अधिक वाचा

जनसमर्थनानेच उत्साह वाढत गेला – अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव मतदार संघाचा भरीव विकास केला आहे. मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी जनतेसाठी विविध योजना राबविल्या आहेत. आगामी काळात देखील भक्कम विकासाचा आराखडा त्यांनी आखलेला आहे.

अधिक वाचा

मी केलेल्या विकास कामाची जनताच दखल घेईल- अब्दुल सत्तार.

कॉंग्रेस चे उमेद्वार अब्दुल सत्तार घाटनांद्रा येथे प्रचार सभेत जनतेला उद्धेशून बोलतांना म्हणाले की,” मी शेतकऱ्यांसाठी जलसिंचनाच्या विविध योजना राबविल्या आहेत आणि हे जनतेला चांगल्या प्रकारे माहित आहे त्यामुळे जनताच माझ्या कामाचे मुल्यांकन करेल. मी पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामाच्या तुलनेत भाजपा ने त्यांच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात काहीच कामे केली नाहीत.”

अधिक वाचा

अब्दुल सत्तार यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना भरीव मदत.

घाटनांद्रा येथे जाहीर सभेमध्ये बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की जेंव्हा शेतकऱ्यावर नैसर्गिक संकटे ओढावली तेंव्हा मी सर्वोत्परीने शेतकऱ्यांना मदत केली आहे. याउलट भाजपाने केवळ जातीयवादाचे राजकारण केले आहे.

अधिक वाचा

विकासाची ज्योत कायम तेवत ठेवणार- अब्दुल सत्तार यांचा ठाम निश्चय.

अब्दुल सत्तार यांच्या प्रचार सभेचा प्रारंभ नुकताच झाला. या निमित्ताने जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात ते म्हणाले की,” पंधरा वर्षाच्या कार्यकाळात भाजपाने फक्त विकास कार्याचे आश्वासन दिलीत आणि धर्माच्या,जातीच्या नावावर राजकारण केले आहेत.मी दिलेल्या आश्वासना पेक्षाही जास्त विकास कामे केली आहेत. त्यामुळे जनतेने आता जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांचा डाव हाणून पाडावे.” असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

अधिक वाचा

कारखान्याचा विकास न करणारे मतदार संघाचा विकास काय करणार- अब्दुल सत्तार.

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना व कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या या संस्था भाजपाच्या ताब्यात दिल्याने त्यांचे वाटूळे झाले आहे. केवळ कारखान्याचा ही विकास न साधणारे भाजपा चे नेते मतदार संघाचा विकास काय साधणार असा प्रश्न करून कोणत्याही भूलथापांना जनतेने बळी पडू नये असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

अधिक वाचा

सामान्य जनतेपर्यंत विकास काम पोहचविले- अब्दुल सत्तार

श्री शिद्धेश्वर महाराज क्षेत्र धोत्रा येथे काल अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. अब्दुल सत्तार साहेबांनी नेहमीच सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून विकास कार्य केलेले आहे. मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात साहेबांनी मंत्री पदाच्या माध्यमातूनस सामान्य माणसाच्या झोपडीपर्यंत विकास पोचविण्याचे काम केले आहे.

अधिक वाचा