ना.अब्दुल सत्तार साहेब यांच्या प्रयत्नामुळे ४ कोटींच्या विकास कामांचा श्रीगणेशा..!

विकासासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आसतो तो म्हणजे रस्ता. खेडे गावामंध्ये चांगले रस्ते असले तर विकासाची क्रांती होण्यास वेळ लागत नाही याच विचारातून सिल्लोड तालुक्यातील विविध गावामंध्ये श्री सत्तार साहेबांच्या प्रयत्नामुळे ४ कोटींच्या विकास कामांचे शुभारंभ करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ता मजबुतीकारण, रस्तारुंदीकरण, इमारत बांधकाम अशा विवीध कामांचा समावेश आहेत.यामुळे आता लवकरच खेडेगावांच्या विकासामध्ये भर पडून येथील नागरिकांना या योजनेचा नक्कीच फायदा होईल

2216