शेतकऱ्यांना निराश करणारा अर्थसंकल्प- आ. अब्दुल सत्तार.

Punya nagari (2)
वित्त मंत्री श्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाविषयी प्रतिक्रिया देतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या विकासासाठी केलेल्या घोषणा आणि प्रत्यक्ष कृति यामध्ये विरोधाभास निर्माण होत असून नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कुठलीही ठोस योजनेची तरतूद केलेली नाही त्यामुळे ग्रामीण भागामध्ये केंद्राच्या या अर्थसंकल्पाविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.