आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी संवाद यात्रेचे आयोजन.

Punya Nagari (3)
औरंगाबाद जिल्हा कांग्रेस कमिटीतर्फे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री अब्दुल सत्तार साहेबांच्या नेतृत्वामध्ये खरीप हंगामा निमित्त दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.