अजिंठा वनविभागांतर्गत फर्दापूर येथे माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण हि काळाची गरज आहे त्यामुळे वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संवर्धन होणे हि अत्यंत महत्वाचे असल्याचे मत यावेळी आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.