कॉंग्रेसपक्षाच्या वतीने राबविण्यात आलेल्या कामामुळे पुरेसा पाणीसाठा उपलब्ध.
कॉंग्रेस पक्षाने तालुक्यात राबविलेल्या सिंचन कामांमुळे वाहून जाणारे पाणी अडवल्याने तसेच मुरवल्याने पाण्याचा प्रश्न निकाली लागण्यास मदत होणार असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.