जनसामान्याचा नेता हरवला- आ. अब्दुल सत्तार.

Punya nagari (2)
महाराष्ट्राचे लाडके नेते मा. आर. आर. पाटील (आबा) यांचे निधन झाले आहे. या दुख:द प्रसंगी आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उत्कृष्ठ वक्ता, अभ्यासू आमदार, कुशल प्रशासक आपल्यात नाहीत, ही महाराष्ट्राची मोठी हानी आहे. त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे.