दुष्काळाचा मुकाबला करण्यास सरकार अपयशी. सरकार दुष्काळाचा मुकाबला करण्यास अपयशी असल्याची टीका आ. अब्दुल सत्तार साहेबांनी संवाद यात्रेदरम्यान केली.