नागरिकांनी पाण्याचा उपयोग काटकसरीने करावा- आ. अब्दुल सत्तार.

Bhaskar
बेमोसमी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी आ. अब्दुल सत्तार साहेब सोयगाव येथे आले होते. यावेळी उपस्थित शेतकरी व कार्यकार्त्यांशी बोलतांना ते म्हणाले की अत्यंत कमी पाऊस पडल्याने यावर्षी पिण्याच्या पाण्याची अत्यंत तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून या जलसंकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी जनतेला केले आहे.