नोटाबंदीमुळे सामान्य जनतेचे हाल.


नोटाबंदीमुळे सामान्य जनतेचे हाल होत असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले, ते कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.