भाजपा सरकारला सर्व सामन्यांचा विसर- आ. अब्दुल सत्तार.


दौलताबाद येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक संदर्भात कॉंग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ आ. अब्दुल सत्तार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभा घेण्यात आली. भाजपा सरकारला सर्व सामन्यांचा विसर पडला असल्याचे मत आ. अब्दुल सत्तार साहेबानी यावेळी व्यक्त केले.