सिल्लोड येथील गांधी भवन कार्यालयामध्ये नागपूर येथे ०८ डिसेंबर रोजी होणाऱ्या मोर्चा संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. शेतकरी शेतमजूर यांच्या विविध मागण्यासह कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वात झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आ. अब्दुल सत्तार साहेबांनी केले आहे.