योग्य नियोजनामुळेच मुबलक पाणी उपलब्ध.

पाण्याच्या योग्य नियोजनामुळेच भीषण पाणी टंचाईत देखील सिल्लोड शहरातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याचे मत आमदार आपल्या दारी या अभियानांतर्गत आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.