शासनाने शेतीमालाची खरेदी सुरु न केल्यास आंदोलन.


शासनाने शेतीमालाची खरेदी सुरु न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी दिला आहे.