सरकारच्या नीतीमुळे अनुदानही बंद – आ. अब्दुल सत्तार.

Deshonnati
भाजपा सरकारच्या कुटील नीतीने शेतकरी शेतमजुरांबरोबरच अपंग, निराधार लाभधारकांचेही अनुदान बंद केले असल्याने निराधारांची खूप हेळसांड होत असल्याचे मत संवाद यात्रेदरम्यान शेतकऱ्यांशी बोलतांना आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.