महाराष्ट्राचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन २०१५-२०१६ ह्या वर्षाचा अर्थसंकल्प सदर केला आहे. या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना आ. अब्दुल सत्तार साहेब म्हणाले की सदरील अर्थसंकल्पात सामान्य व्यक्तीचा विचार केलेला नसून दुष्काळात दिलासा मिळण्याऐवजी निराशाच समान्य माणसाच्या पदरी पडली आहे.