सिल्लोड येथे विराट मोर्चा संपन्न.

Image
आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड शहरामध्ये विराट मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चा मध्ये नागरिकांना उद्देशून ते म्हणाले कि भाजपा सरकार हे केवळ मर्यादित लोकांचे सरकार आहे. सत्तेत येण्यापूर्वी भाजपा नेत्यांनी जनतेला खूप आश्वासने दिली आहेत. भाजपा सरकार ने जनतेला दिलेले आश्वासन नाही पाळले तर येणाऱ्या काळामध्ये आपण तीव्र आंदोलन करणार असल्याचे या वेळी अब्दुल सत्तार म्हणाले.