जलयुक्त कामावर ग्रामस्थांनीच अंकुश ठेवावा – आ. अब्दुल सत्तार.


जलयुक्त शिवार योजनेच्या कामावर ग्रामस्थांनीच लक्ष ठेवून चांगल्या दर्जाची कामे करून घ्यावीत असे मत आ. अब्दुल सत्तार साहेबांनी व्यक्त केले.