जन आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी केले आहे.
अधिक वाचाArchive for नोव्हेंबर, 2017
भरडधान्य केंद्राचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- आ. अब्दुल सत्तार.
भरडधान्य केंद्राचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांनी केले आहे.
अधिक वाचासर्वसामान्यांना अच्छे दिन नाहीच
सर्वसामान्यांना अच्छे दिन आलेच नाहीत असे मत अशोक चव्हाण साहेबांनी व्यक्त केले ते इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी मिमित्त औरंगाबाद येथे आले होतेयावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.
अधिक वाचा