सर्वसामान्यांना अच्छे दिन नाहीच


सर्वसामान्यांना अच्छे दिन आलेच नाहीत असे मत अशोक चव्हाण साहेबांनी व्यक्त केले ते इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी मिमित्त औरंगाबाद येथे आले होतेयावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा मा. मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब व इतरांची उपस्थिती होती.