शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आमदार अब्दुल सत्तार साहेबांची मागणी.


परतीच्या पावसामुळे सिल्लोड व सोयगाव शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी आशा आशयाचे पत्र आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी मुख्य सचिवांकडे केली आहे.