स्वतःला नखशीकांत समाज कार्यासाठी वाहून घेतलेल्या अब्दुल सत्तार साहेबांच्या जनसंवाद अभियानाला गावकऱ्यांचा उत्स्फुर्द प्रतिसाद लाभत आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन मुक्कामी राहून लोकांशी संवांद साधण्याचे असे अभियान कदाचित पहिलेच असावे. यावरून साहेबांचे आणि नागरिकाचे किती घनिष्ट संबध आहेत हे यावरून अधोरेखित होते.