भाजपा नेत्यांचे जनतेला केवळ आश्वासन- नमो नारायण मीना.

कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेद्वार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय मंत्री नमो नारायण मीना ह्यांनी प्रचार सभेमध्ये नागरिकांना उद्देशून भाषण केले. ते म्हणाले की, “अब्दुल सत्तार यांनी राजपूत समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.भाजपचे नेते हे जनतेला खोटे आश्वासन देत आहेत, मात्र जनतेनी आशा भूलथापाना बळी न पडता केवळ कॉंग्रेसलाच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी करावे.” असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

Lokmat-10-oct