अब्दुल सत्तार यांच्या पदयात्रेमुळे सारे शहर ‘अब्दुल सत्तारमय’ झाले होते.सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचा विकास हा केवळ अब्दुल सत्तार साहेबांच्या कार्यकाळातच झाला आहे आणि त्यामुळेच सामान्य जनतेबरोबरच इतरही संघटनेने प्रभावित होऊन अब्दुल सत्तार साहेबांना जाहीर पाठींबा दिला आहे. आणि ही नक्कीच एक स्तुत्य बाब आहे.