अजिंठा-पिंपळदरी येथील पाणीप्रश्न निकाली

अजिंठा सर्कलमध्ये मा.अब्दुल सत्तार साहेबांनी जनसंवाद अभियानांतर्गत विविध गावातील नागरिकांशी संपर्क साधला आहे. मागील पाच वर्षामध्ये साहेबांनी येथील नागरिकांचा पाणीप्रश्न सोडविला आहे. इत्यादी विकास कामे केल्यामुळे या अभियानास नागरिकांचा उत्स्फुर्द प्रतिसाद मिळत असून साहेबांचे समर्थन दिवसेंदिवस वाढत आहे.

ANAND NAGRI